‘मोदीनॉमिक्स’नं इतकं नुकसान केलं की सरकारला अहवाल देखील ‘लपवावा’ लागला : राहुल गांधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दरडोई खर्चाच्या सरासरी प्रमाणात घट झाल्याच्या वृत्तावरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आणि मोदीनोमिक्समुळे (मोदींचे अर्थशास्त्र) हे नुकसान केल्याचा आरोप केला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या आकडेवारीचा संदर्भ देत गांधी यांनी एका मीडिया अहवालाचा हवाला देऊन म्हटले आहे की २०११-१२ मध्ये भारतातील एका व्यक्तीने सरासरी खर्च 1501 रुपये केले होते, ती 2017-18 मध्ये 3.7 टक्के घसरून 1446 रुपये झाली. आता सरकारला स्वत: चा अहवाल लपवावा लागेल.
Modinomics stinks so bad, the Govt has to hide its own reports. pic.twitter.com/mnXXBEQEFM
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 15, 2019
अहवालाचा हवाला देत राहुल यांनी ट्विट केले की, मोदीनोमिक्सने इतके नुकसान केले आहे की आता सरकारला स्वतःचा अहवाल लपवावा लागला आहे. या अहवालानुसार दरडोई मासिक उपभोग खर्च (एमपीसीई) आकडेवारी वास्तविक संधर्भात आहे, म्हणजे 2009-10 ला आधार वर्ष म्हणून विचार करून ते महागाईसाठी समायोजित केले गेले. 2011-12 मध्ये दोन वर्षांच्या कालावधीत वास्तविक एमपीसीईमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली.
Visit : Policenama.com
- तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी
- ‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका
- धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती
- ‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी
- एकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके ! निर्माण होतात आरोग्य समस्या
- थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय