कटक : वृत्त संस्था – दाट धुक्यामुळे मुंबई -भुवनेश्वर या कटक एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ८ डबे रुळावरुन घसरले आहे. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ४० जण जखमी झाले असून त्यातील ६ जणांची परिस्थिती गंभीर आहे.
ओडिशातील कटक निर्गुंडी रेल्वे स्टेशनच्या जवळ हा अपघात झाला आहे. मुंबई -भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेसने दाट धुक्यामुळे मालगाडीला धडक दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरुन घसरले आहेत. रेल्वे प्रशासनाने मदत कार्याला सुरुवात केली आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –