‘… तर भारत पाकिस्तानला संपवून टाकेल’ : परवेझ मुशर्रफ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यावे ही मागणी जोर धरू लागली. परिणामी भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधात आणखीच तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. शिवाय भारताने…