Browsing Tag

भिलवाडा

COVID-19 : लग्न समारंभामुळं पसरला ‘कोरोना’, 16 जणांचा झाली ‘लागण’,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानमधील भिलवाडा येथे कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी एका लग्नाला आलेल्या अनेक लोकांनी आपल्या मृत्यूला आमंत्रण दिले आहे. आतापर्यंत या लग्नात सामील झालेल्या 16 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे,…

दिलासादायक ! भारतात कमी होतोय ‘कोरोना’चा प्रभाव, ‘या’ 7 गोष्टींवरून मिळतायत…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानं देशात संक्रमितांची संख्यासुद्धा वाढली आहे. केंद्रातल्या मोदी सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी वढवून 3 मे पर्यंत केला आहे. त्यामुळे लोकांनी घरातच रहावं, घराबाहेर न पडता सामाजिक…

Coronavirus : सोनिया अन् राहुल गांधींवर भडकली ‘ही’ महिला सरपंच (व्हिडीओ)

जयपूर : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राजस्थानमधील भिलवाडा गावाने कोरोनाविरुद्ध लाढा देऊन एक पॅटर्न देशासमोर ठेवला आहे. भारतात 7 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत तर 230 हून जास्त लोकांचा मृत्यू…

Coronavirus : देशातील 75 जिल्ह्यात आढळून आले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रूग्ण, सर्वच्या सर्व…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत ज्या जिल्ह्यात कोरोनाची सकारात्मक प्रकरणे आढळली आहेत, त्यांना लॉकडाउन करण्यात आले आहे. अशी ७५ जिल्हे आहेत ज्यांना १ मार्चपर्यंत…

संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, निर्वस्त्र धावली रस्त्यावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमधील भिलवाडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे तीन व्यक्तींनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी या मुलीसोबत असलेल्या तरुणाला मारहाण करत पळवून लावले.…

हम मौके की तलाश में हैं, मोदींचा पाकिस्तानला गर्भित इशारा !

भिलवाडा (राजस्थान) : वृत्तसंस्था-मुंबईवरच्या हल्ल्याला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही पाकिस्तानने या प्रकरणात योग्य चौकशी केलेली नाही आणि ज्यांनी कट रचला त्यांना अटकही केली नाही. कुख्यात दहशतवादी हाफिज सईद हा या कटाचा मुख्य मास्टमाईंड असल्याचं…

काँग्रेसच्या राजवटीत रोजच बॉम्बस्फोट व्हायचे ; मोदींचा काँग्रेसवर प्रहार 

भिलवाडा : राजस्थान वृत्तसंस्था - मुंबईच्या २६/११ हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी काँग्रेसवर प्रहार केला आहे.काँग्रेसच्या राजवटीत देशात रोजच बॉम्ब स्फोट होत होते तसेच  मुंबईच्या २६/११ दहशतवादी हल्ल्यावर…