देशात गेल्या 10 वर्षात 4.7 लाख कोटी रुपयांचं कृषी कर्ज ‘माफ’ करण्यात आलं, SBI च्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील एका दशकात विविध राज्यात एकुण 4.7 लाख कोटी रूपयांचे कृषिकर्ज माफ करण्यात आले आहे. हे उद्योग क्षेत्रातील एनपीएच्या 82 टक्के आहे. एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. एसबीआय संशोधन अहवालानुसार कृषि…