7 मे पासून सुरू होणार विदेशातून भारतीयांच्या वापसीचं महा-अभियान, खाडी देशातून येणार 1 लाख 90 हजार…
नवी दिल्ली : वृत्तसस्था - जगभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे विविध देशांमध्ये परदेशांतील नागरिक अडकले आहेत. काही कामानिमित्त, काही पर्यटनासाठी गेले होते. मात्र, हवाई वाहतूकच बंद केल्याने या नागरिकांना परदेशातच अडकून…