Coronavirus : ‘टाळी वाजवण्याची नाही तर आर्थिक पॅकेजची गरज’, कोरोनाबद्दल राहुल गांधींनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या व्हायरसचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेलाही झाला आहे. याचा सामना करण्यासाठी भारत सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचवेळी आता मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेसचे…