नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सीमेवरचा ताण कमी झाल्यानंतरही सरकारने चीनला आर्थिक इजा पोहोचवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. शुक्रवारी रेल्वे पीएसयूने खराब प्रगतीमुळे चिनी कंपनीच्या सिग्नलिंग व दूरसंचार संबंधित 471 कोटी रुपयांच्या करारास रद्द…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - गलवान खोर्यातील सीमा विवादादरम्यान भारताने चीनला आणखी एक धक्का दिला आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पातील दोन चिनी कंपन्यांचा करार सरकारने आता रद्द केला आहे. कराराची किंमत तब्बल 800 कोटी होती. अधिकार्यांनी लेटर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गलवान खोऱ्यात सीमा विवादादरम्यान भारताने चीनला आणखी एक धक्का दिला आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पातील दोन चिनी कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट सरकारने आता रद्द केले आहे. कराराची किंमत 800 कोटी होती. या कंपन्यांना…