राजधानी जळत असताना गृहमंत्री शहा कुठं आहेत ? शिवसेनेची ‘खरमरीत’ टीका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत आगडोंब उसळलाय असं असताना कणखर असणारे गृहमंत्री कुठे आहेत असा सवाल शिवसेनेने 'सामना'मधून केलाय. राजधानी दिल्लीतल्या दंगलीने देशभर वादळ निर्माण झालंय. या दंगलीत 38 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय.…