मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे देण्यासंबंधीचे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना पाठविले असून ते त्यांना शुक्रवारी २४ जानेवारी रोजीच मिळाले असल्याचे समजते. मात्र,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात वर्षाला 30 हजार नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी ठोस काम करावे लागणार आहे. राज्यातील सर्व घटकप्रमुखांची बैठक घेऊन यावर उपाययोजना तसेच त्यावर कारवाई करण्यासाठी ठोस आखणी केली…