मराठा आरक्षणासाठी कायदा असताना वटहुकूम कसा काढणार ? : माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे
पोलिसनामा ऑनलाईन टीम - मराठा आरक्षणासाठी विधानसभेने कायदा केला असून मुंबई उच्च न्यायालयाने त्याची वैधता प्रमाणित केली आहे, असे असताना आता वटहुकूम काढला जाऊ शकत नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.सर्वोच्च…