लडाख : मागं हटण्यासाठी चीननं ठेवल्या ‘या’ 2 अटी, कदापि मंजूर नसल्याचं भारतानं ठणकावून…
नवी दिल्ली : भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला सीमा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार सीमावाद सोडवण्यासाठी चीनने एक नवी अट ठेवली आहे, जी भारताने नकारली आहे. ही अट चीनच्या चलाखीचा एक भाग होती, जी भारताने ओळखली होती. भारत…