शेतकर्यांसाठी खुशखबर ! मोदी सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक, जाणून घ्या होणारे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक फायद्याच्या योजना सुरु केल्या आहेत त्यामध्ये कुसुम योजना शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी खडकाळ किंवा नापीक जमिनीवर सौर पॅनल लावून कमाई करु शकतात. तसेच…