लडाखमध्ये परिस्थिती खूपच ‘गंभीर’, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची ‘कबुली’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनने लडाखमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घुसखोरी केली आहे. जूनमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशात चिनविरोधात संतापाची लाट उसळली. त्यावेळी पंतप्रधान…