Browsing Tag

maharashtra politics crisis

Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत’, देवेंद्र फडणवीस यांचं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Politics Crisis) निकाल अद्याप लागलेला नाही. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायमूर्तींनी निकाल राखून ठेवला आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर…

Maharashtra Politics Crisis | उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, शिंदे गटाकडून शिवसेना भवन,…

दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Politics Crisis | शिंदे गटाला शिवसेना (Shivsena Shinde Group) नाव आणि पक्षाचे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक मोठा धक्का देण्याची तयारी सुरु आहे. शिवसेनेच्या…

Maharashtra Politics Crisis | निवडणूक आयोग शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवू शकतं, त्यामुळे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Politics Crisis | शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडल्यानंतर शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) आपलाच असल्याचा दावा शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray…

Maharashtra Politics Crisis | तारीख निश्चित, महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादावर ‘या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Politics Crisis | शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी (MLA) बंड केल्यामुळे पक्षात फूट पडली आहे. शिंदे गटाने (Shinde Group) भाजपच्या (BJP)…

Maharashtra Politics Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यावर, घटनापीठापुढे सुनावणी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Politics Crisis | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) केल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाले.…

Maharashtra Politics Crisis | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी पुढे ढकलली,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Maharashtra Politics Crisis | शिवसेनेच्या (Shivsena) 40 आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या नेतृत्वाखाली पक्षाविरोधात बंड पुकारले. त्यानंतर 12 खासदार देखील (MP) शिंदे गटात (Maharashtra Politics Crisis)…

‘महाविकास’चं सरकार ‘हॉरर’ सिनेमा : देवेंद्र फडणवीस

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असे वाटले नव्हते. पण आम्ही एकत्र आलो. सध्या मल्टिस्टाररचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजेतच. त्यामुळे आमच सरकार आलं असे विधान अशोक चव्हाण यांनी केले होते. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र…

महाराष्ट्रात बनलं नाही सरकार पण एका रात्रीत बदललं ‘या’ 4 गावाचं ‘नशिब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात भलेही सरकार स्थापन झाले नाही, मात्र महाराष्ट्राच्या आमदारांमुळे राजस्थानच्या जयपूरमधील चार गावांची परिस्थिती मात्र सुधारली. महाराष्ट्रातील 44 आमदार हे जयपूरपासून 20 किलोमीटर आत असलेल्या एका…