मॉब लिंचिंग प्रकरण : ४९ दिग्गजांचे पंतप्रधान मोदींना पत्र ; मणिरत्नम यांचं हस्ताक्षर…
नवी दिल्ली : वृत्संस्था - देशात गेल्या अनेक दिवसांपासून मॉब लिंचिंगच्या घटना समोर येत आहेत. यात अनेकांनी आपली जीव गमावला आहे. यानंतर आता देशातील विविध क्षेत्रातील ४९ लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये देशातील वंशवाद…