‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर घाला हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजा (OBC society) चे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे. कोर्टाने वारंवार सांगूनही केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करुन आकडेवारी दिली नाही. त्यामुळेच…