नवी दिल्ली : वृत्त संस्था - PM-Kisan | पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM kisan Samman Nidhi Scheme) सरकार शेतकर्यांना दरवर्षी 6000 रुपये देते. परंतु मीडिया रिपोर्टनुसार मोदी सरकार शेतकर्यांना (Modi Government) मिळणारी ही सुविधा डबल…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Pension | तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुप महत्वाची आहे. पीएम श्रम योगी मानधन योजना संघटित क्षेत्रातील मजूरांसाठी एक चांगली (Pension) योजना आहे.या योजनेत…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सरकार लवकरच शेतकर्यांच्या खात्यात टाकणार आहे. परंतु अनेक कागदपत्रामध्ये आणि नावात एखादी छोटी-मोठी चूक असल्याच्या कारणाने सुद्धा तुमचे पैसे रखडू शकतात. यासाठी आवश्यक…
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शेतकर्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना चालवली जात आहे. याद्वारे गरजू शेतकर्यांना 6 हजार रुपये वार्षिक थेट खात्यात ट्रान्सफर केले जातात. यावेळी सुद्धा सरकारने शेतकर्यांच्या खात्यात हप्ता पाठवला आहे.…
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता येण्यास आता काही दिवसच बाकी आहेत. 24 फेब्रुवारी 2019 पासून सुरू झालेल्या या योजनेत नंतर अनेक बदल झाले आहेत, जसे की आधार कार्ड बंधनकारक, लागवडीची मर्यादा संपुष्टात आणली, स्वत:…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील ८ कोटी ९५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६०००-६००० रुपये पाठवण्यात आले आहेत. हे ते शेतकरी आहेत, ज्यांच्या नोंदी बरोबर आहेत आणि त्यांना योजनेचे तीन हप्ते मिळाले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत खात्यात २-२ हजार रूपये हस्तांतरित केल्यानंतर सरकारने ८ कोटी ५५ लाख शेतकर्यांना एक संदेश पाठवला आहे. त्यात असे लिहिले आहे की, 'ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत २००० रुपयांची…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये पाठवते. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये पाठविली जाते. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मोदी सरकारने मंगळवारी नवीन विक्रम नोंदविला आहे. त्याअंतर्गत आता या योजनेचे 10 कोटीहून अधिक लाभार्थी झाले आहेत. सरकारला आता आणखी साडेचार कोटी शेतकर्यांपर्यंत या योजनेचा फायदा…