‘कोरोना’च्या संकटात रिलायन्स इंडस्ट्रीजचा निर्णय ! कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबाच्या…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - गेल्या वर्षी आलेल्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून आता देशात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढू लागले आहेत. या रुग्णाची संख्या सध्या १,११,७३,७६१ पर्यंत आहे. तर यामुळे आतापर्यंत भारतात १,५७,५४८ इतके लोक मृत्युमुखी पडले आहेत.…