संशोधकांकडून भारतात हजारो बालकांच्या मृत्यूची भीती ?
पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही त्याच्या परिणामांमुळे येत्या काळात भारतात हजारो बालकांचा मृत्यू होण्याची भीती युनिसेफने ‘लॅन्सेट’ या संशोधन शोधनिबंधातील विश्लेषणानुसार व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतासमोर आता नवे संकट उभे…