कोरोनाचे संकट वाढू लागल्याने IPL सोडू लागले खेळाडू, नं केलं मोठं विधान
नवी दिल्ली : भारतात कोरोना संकटादरम्यान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सुरक्षित बायो बबलमध्ये सुद्धा खेळाडू चिंताग्रस्त झाले आहेत. भारताचा अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनसह काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी लीग अर्धवट सोडून दिली आहे, तर…