Browsing Tag

अरुणाचल प्रदेश

शरजील इमामच्या याचिकेवर UP, आसामसह 4 राज्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   सुधारित नागरिकत्व कायद्याविरूद्ध मोहीम राबविणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी शरजील इमाम याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी उत्तर प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या चार…

Weather Update : उत्तर भारतात सूर्य ओकतोय आग, काही राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -  देशात तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे, उष्णतेच्या लाटांनी लोक त्रस्त आहेत. त्याचबरोबर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील तीन दिवस यातून विश्रांती मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. 28 मेनंतरच त्यातून दिलासा…

गेल्या 24 तासांत 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ‘कोरोना’चे कोणतेही प्रकरण आढळले…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी सांगितले की गेल्या तीन दिवसांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण 13.9 दिवसांपर्यंत सुधारले आहे. देशात कोविड -19 मधील मृत्यूची संख्या वाढून…

दिलासादायक ! गेल्या 24 तासांत 10 राज्यात ‘कोरोना’चा एकही रूग्ण नाही

पोलिसनामा ऑनलाईन- देशभरात कोरोनाचा विळखा घटट होत चालला असतानाच गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यात दररोज कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र, मागील 24 तासांमध्ये 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा…

सिक्कीममध्ये चीनी सेनेच्या ‘हालचाली’, भारतीय जवानांनी दिलं ‘दमदार’ उत्तर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सिक्किममधील सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्यांच्या जवानांचा आमना- सामना झाला. यावेळी दोन्ही बाजूने हल्ले करण्यात आले, यादरम्यान दोन्ही बाजूंच्या सैनिकांना किरकोळ दुखापत झाली. असल्याची माहिती मिळाली. मात्र, नंतर स्थानिक…

COVID 19 : देशात आतापर्यंत 46711 ‘कोरोना’बधित, 13 हजाराहून अधिक रुग्ण झाले बरे

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - देशात आज कोरोना संक्रमणाची संख्या वाढून 46711 झाली आहे. यापैकी 13161 लोक बरे झाले आहेत आणि 1583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सायंकाळी साडेपाच वाजता डेटा जाहीर केला. आरोग्य मंत्रालयाच्या…

Coronavirus संकटात मोठा दिलासा ! ईश्यान्यकडील 8 पैकी 5 राज्ये ‘कोरोना’मुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये सोमवारी एक दिलासा देणारी बातमी समोर आला आहे. इशान्येकडील 8 पैकी 5 राज्या कोरोनामुक्त झाली आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना…

Coronavirus : ‘कोरोना’संदर्भातील ‘या’ 5 बाबी सांगतात भारत लवकरच जिंकणार…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभर वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूने भारताला देखील आपल्या विळख्यात अडकवले आहे. भारतात कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत 24 हजाराहून अधिक लोकांना झाली आहे, तर 775 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व प्रकारांमध्ये,…

Coronavirus Lockdown : जमिनीवर झोपलेल्या पोलिसांचा फोटो ‘व्हायरल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कोरोनाच्या लढ्यासाठी सर्वजण इमानइतबारे काम करीत आहेत. त्यामध्ये पोलीस समाजसेवक यांच्यासोबतीने अत्यावश्यक सेवा पुरवाणारे अनेक कर्मचार्‍यांचा समावेश आहे. जीवाची पर्वा न करता अनेकजण दिवस रात्र काम करुन कोरोनाच्या या…

Coronavirus : ‘या’ 11 राज्यात ‘कोरोना’वर मिळवला जातोय ‘विजय’,…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूमुळे 775 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 हजाराहून अधिक लोक या धोकादायक विषाणूचा बळी पडले आहेत. आकडेवारी दर्शविते की, आता कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे आजपासून सरकारने…