पूरस्थितीनंतर तीन महिन्यांनी प्रशासन सुस्तच, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील आंबिल ओढ्याला आलेल्या पुराचे भग्न अवशेष अजून सुध्दा ओढ्यात तसेच आहेत. वाहने, साहित्य, कचरा आणि गाड्या ओढ्यातून काढल्याच गेल्या नाहीत. एवढेच काय तर पूरामध्ये मरण पावलेल्या जनावरांचे अवशेषही अद्याप ओढ्यातच…