नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या तुरूंगात बंद असलेले भारतीय कैदी कुलभूषण जाधव आता त्यांच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतात. पाकिस्तानच्या संसदेने अध्यादेशाची मुदत चार महिन्यांपर्यंत वाढविली आहे, ज्यामुळे जाधव असे…
नवी दिल्ली : काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करूनही जागतिक पातळीवर कोणतीही मदत आणि सहानुभूती न मिळाल्यामुळे हतबल झालेले पाकिस्तानचे पंतप्रधान या मुद्द्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयात घेऊन जाण्याच्या वल्गना करत होते. मात्र पाकिस्तानच्याच…