भारत-पाक तणावामुळे भारतीय रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर समझौता एक्सप्रेस बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या ४ मार्चपासून समझौता एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती पीटीआय…