नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनापासून बचावासाठी काही उपाययोजना देखील करण्यात येत आहेत.त्यातील सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे आपले हात वेळोवेळी स्वच्छ करणं. मग ते साबणाने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने.परंतु अनेक…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 4 ला 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असलेले कार्यालय उघडण्याची मान्यता देण्यात…