Browsing Tag

Aligarh

Hathras Case : कडेकोट पोलीस बंदोबस्तात हाथरस पीडितेचं कुटुंब रवाना, आज हायकोर्टाच्या लखनऊ…

हाथरस/लखनऊ : आज हाथरस प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. यासाठी योगी सरकार रविवारी सकाळी पीडित कुटुंबाला लखनऊला हलवणार होते. परंतु मध्यरात्री या कुटुंबाला लखनऊला हलवण्यात आले. जिवाला धोका असल्याचे सांगत…

15 ऑगस्टपासून CAA-NRC च्या विरूद्ध पुन्हा आंदोलन सुरू करण्याची तयारी !

अलीगढ : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसमुळे स्थगित झालेले अँटी सीएए आणि एनआरसी आंदोलन पुन्हा सुरू करण्याच्या तयारीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टचे वकील महमूद प्राचा शनिवारी अलीगढला पोहचले. सीएए आणि एनआरसीच्या विरूद्ध…

28 दिवसात 50 लाख रुपये झालं क्वारंटाइन सेंटरमधील 84 डॉक्टरांच्या जेवणाचं बिल, प्रशासनाकडून देण्यास…

अलीगढ : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे समाजातील प्रत्येक वर्ग खुप त्रस्त आहे. तर देशात लॉकडाऊनमुळे हॉटेल चालक सुद्धा अडचणीतून जात आहे. परंतु, आता उत्तर प्रदेशच्या अलीगढ क्वारंटाईन सेंटरमध्ये 28 दिवसात 84 डॉक्टरांच्या जेवणाचे बिल 50 लाख…

हॉस्पीटलचं बिल दिलं नाही म्हणून कर्मचार्‍यांकडून बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन - चार हजारांचे बील जमा केले नाही म्हणून खासगी रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. अलिगडमध्ये ही…

UP : एका रात्रीत 4 एन्काऊंटर ! ‘बाराबंकी-अलिगड-चांदौली’ येथे पोलिसांनी दरोडेखोरांवर केला…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशमध्ये गेल्या चोवीस तासांत पोलिस आणि दरोडेखोरांच्या चकमकीच्या बर्‍याच घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका हिस्ट्रीशीटरला कानपूरमध्ये जेव्हा पोलीस पकडण्यासाठी पोहोचले तेव्हा चकमक झाली. या चकमकीत 8 पोलिस…

NSA म्हणजे काय ? त्याअंतर्गत #coronafighters च्या हल्लेखोरांवर होणार कारवाई : CM योगी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  -   कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वॉरियर्सवरील हल्ल्याबद्दल संतप्त झालेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम एनएसए (एनएसए) अंतर्गत पोलिस आणि वैद्यकीय पथकांवरील…

Coronavirus Lockdown : ‘अफवा’ उडाल्या की सरकार वाटतंय ‘फ्री’ रेशन अन् 1000…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशात लॉकडाउन जाहीर झाल्यापासून अनेक अफवांना उधाण आले आहे. कधी सोशल मीडियावर तर कधी मोबाईलवर मेसेजेस आल्यामुळे रोज नवीन अफवा उडत असतात. यास सामोरे जाणे प्रशासनासाठी मोठे आव्हान बनले आहे. उत्तर प्रदेशच्या…