Browsing Tag

Bharat Bachao Ralley

राहुल गांधींनी शिवसेनेला मुद्दाम डिवचले का ? कोणालाच समजेना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात भाजपपासून दूर झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला…

‘ईशान्य भारतातील हिंसाचाराला काँग्रेस ‘खतपाणी’ घालतंय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत काँग्रेसने 'भारत बचाओ रॅली' काढत भाजपवर हल्लाबोल केला. याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं. नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यानंतर ईशान्य भारतात अनेक ठिकाणी त्याविरोधात हिंसक आंदोलनं…

फक्त 17 दिवसात काँग्रेस – शिवसेनेत वादाची ‘ठिणगी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - २५ वर्षाची युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आपला संसार सुरू केला. सुरुवातीला नाराजीचा सूर धरणाऱ्या काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला महाविकासआघाडी या…

देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर ‘खरमरीत’ टीका, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून माफी मागण्यास ठाम नकार देणाऱ्या राहुल गांधींचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. राहुल गांधी हे सावरकरांच्या नखाची सुद्धा…

सोनिया गांधींनी सांगतले देश वाचवण्यासाठी ‘हीच ती वेळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे, देशाच्या प्रदीर्घ काळापासून परिस्थिती गंभीर झाल्याचे आपण सर्वजण येथे आलो आहोत, असे सोनिया गांधी म्हणाल्या. घराबाहेर पडून त्याविरोधात आंदोलन करण्याची जबाबदारी आपली आहे, आज…