राहुल गांधींनी शिवसेनेला मुद्दाम डिवचले का ? कोणालाच समजेना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रात भाजपपासून दूर झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला…