Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसची भीती अशी पसरली की भारतामध्ये बुडाले 13 लाख कोटी रूपये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनच्या वुहानपासून सुरु झालेला कोरोना विषाणूचा प्रकोप आता पूर्ण जगात पसरला आहे. हा विषाणू आता भारतात देखील आला आहे. या विषाणूमुळे भारतातील लोकांचे जवळपास १३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे झाले ते…