1.68 कोटी शेतकर्यांनी स्वतःचं ‘उत्पन्न’ वाढवण्यासाठी घेतला मोदी सरकारच्या…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकर्यांसाठी मोदी सरकारने नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट म्हणजेच ई-नाम योजना सुरू केली आहे. शेती तसेच कृषी उत्पादनाशी संबंधित 1.68 कोटी लोक या योजनेत…