शेतकऱ्यांना वेळेत वीज जोडणी द्या,अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही : एकनाथ खडसे
नागपूर : पाेलीसनामा ऑनलाईनशेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही तर त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत, भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकरी प्रश्नांवरुन एकनाथ खडसे अधिवेशनात चांगलेच…