नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोणत्याही देशाची प्रगती देशात किती कोणते साधनसंपत्ती आहे यावर अवलंबून असते. पंतप्रधान मोदींनी 2015 साली उजाला योजनेअंतर्गत एलईडी बल्बचे वितरण सुरु केले. योजनेचा उद्देश देशातील विजेचा वापर कमी करुन राष्ट्र…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील नागरिकांना २४ तास वीज मिळावी या दृष्टिकोनातून केंद्रातील मोदी सरकार अतिशय महत्वाकांक्षी धोरण निश्चित करण्यासाठी प्रस्ताव तयार करत आहे. नवीन धोरणानुसार घरात वीज कपात झाल्यास ग्राहकांना नुकसानभरपाई मिळू…