कर्मचार्यांना अखेर सुट्टी घेण्यासाठी का सांगताहेत कंपन्या ? जाणून घ्या कारण
नवी दिल्ली : कोविड-19 महामारी पाहता अनेक कंपन्या आपल्या कर्मचार्यांसाठी सुट्टीच्या पॉलिसीत बदल करत आहेत. कंपन्या आपल्या कर्मचार्यांच्या लीव इनकॅशमेंटला कॅप करत म्हणत आहेत की, त्यांनी काही दिवस सुट्टी घ्यावी. कारण, सध्याच्या संकटात…