भारताकडून चीनला आणखी एक धक्का ! NHAI नं या चिनी कंपनीला घोषित केलं अयोग्य
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादामुळे सरकारच्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने एका चिनी कंपनीला अपात्र ठरविले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील गंगा नदीवर बांधकाम सूरू असलेल्या पुलाचे गार्डर पडल्या…