नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनच्या वुहानपासून सुरु झालेला कोरोना विषाणूचा प्रकोप आता पूर्ण जगात पसरला आहे. हा विषाणू आता भारतात देखील आला आहे. या विषाणूमुळे भारतातील लोकांचे जवळपास १३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान कसे झाले ते…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसचा आता संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. ज्याचा परिणाम शेअर बाजारावर देखील दिसला. जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशांतर्गत…