भारतात अद्याप ‘कोरोना’चा ‘उद्रेक’ नाही झालेला, परंतु ‘धोका’ कायम…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग इतर देशांपेक्षा कमी झाला आहे, परंतु त्याचा उद्रेक होण्याचा धोका अजूनही कायम आहे.…