Coronavirus : … तर तिसर्या टप्प्यात जाण्यापासून आपण महाराष्ट्राला वाचवू शकतो : अजित पवार
मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन करत म्हटले कि, 'राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. योग्य काळजी घेतली तर कोरोनाला तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला वाचवू…