Browsing Tag

Political Controversy

‘कोरोना’मुळे भारतात Online मतदानाला होणार सुरुवात ? ‘या’ दिग्गज नेत्यांनी…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  कोरोना व्हायरसमुळे सर्व जगाचा व्यवहार बदलून गेला आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध झाले नाही. तर हे संकट दिर्घ काळ चलण्याचा अंदाज शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांच्या जगण्याची दिशाच…

बिहारसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरला, अमित शाह यांनी केली ‘या’ नावाची घोषणा

पटणा : वृत्तसंस्था -  एकीकडे देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे भाजपने बिहार विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज व्हर्च्युअल रॅलीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करत एकप्रकारे बिहार…

दिल्लीतून HM शहा यांनी साधला बिहारवर ‘निशाणा’, पहिल्या व्हर्चुअल रॅलीत केला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  भारतीय जनता पार्टी कोरोना लॉकडाऊन दरम्यान बिहारमध्ये व्हर्चुअल रॅली करणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शहा आपल्या पक्षासाठी बिहारमध्ये पहिली व्हर्चुअल रॅली 'बिहार…

‘कोरोना’नं बदलली राजकारणाची पद्धत, 7 जूनला बिहारमध्ये होणार गृहमंत्री अमित शहांची Online…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी बिहारच्या जनतेला ऑनलाइन संबोधित करतील. बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भाजपाची निवडणूक तयारी असल्याचे मानले जात आहे.भाजपा…

फडणवीसांनी केला ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा ‘हल्लाबोल’, केल्या ‘या’ 5…

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन -   विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ' निसर्ग चक्रीवादळामुळे प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

मुख्यमंत्री ठाकरेंनी 100 कोटींची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची नवी मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणाने तोंड दिले. मात्र, चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपिरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे रहावेच…

राज्यसभा निवडणुकीपुर्वी काँग्रेसमध्ये गोंधळ तर भाजप हळूहळू वाढवतंय ‘ताकद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  राज्यसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये गोंधळ उडाला आहे. गुजरात कॉंग्रेसच्या ७ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आज आणखी दोन कॉंग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिला आहे. असे सांगितले जात आहे की, करजन विधानसभा…

‘मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण…’ : शिवसेनेचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच आहे. पण नोटबंदी आणि लॉकडाउन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार? असा सवाल शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या…