नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 22 मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असे पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे. तसेच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. यामध्ये आता तुमचे तिकीट नक्की आहे कि नाही किंवा रिझर्वेशनवर जागा आहे कि नाही किंवा तुमच्या जागांचे वाटप कशाप्रकारे केले जाते यासाठी रेल्वे मोठ्या प्रमाणात बदल…