नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरबीआयने प्राथमिक क्षेत्र कर्ज (पीएसएल)ची मर्यादा वाढवत त्यामध्ये स्टार्टअप्सचा देखील समावेश केला आहे. या अंतर्गत स्टार्टअप्सना बँकांकडून 50 कोटींपर्यंतचं कर्ज मिळवून दिलं जाईल. नव्या नियमांनुसार आता शेतकऱ्यांना…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर एखाद्याने तुम्हाला सांगितले कि, तुमच्या शरीरातून स्मार्टफोन किंवा गॅझेट चार्ज होऊ शकतो, तुम्हाला कदाचित थट्टा वाटेल, परंतु हे खरे आहे की येणाऱ्या काळात मानव आपल्या स्वत: च्या शरीराने इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन योजना सुरु करणार आहे. या योजनेनुसार शेतकरी आपल्या पडीक जमिनीवर सोलार पॅनलची उभारणी करून वीजनिर्मिती करू शकतो. यांमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी १ लाख रुपये कमावण्याची संधी मिळणार…