नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फास्टॅग बाबत आता घाबरण्याचे कोणतेच कारण नाही, सरकारने आता एक महिन्यासाठी दिलासा दिलेला आहे. आजपासून नॅशनल हायवे वरून प्रवास करणाऱ्या चारचाकी वाहनांना टोलनाक्यावरून जाण्यासाठी फास्टॅग लावणे गरजेचे आहे. परंतु…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाहतुकीचे नियम मोडून आपण पोलीसांच्या नजरेतुन वाचू असा विचार करणाऱ्यांनी आता सावधान, कारण देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात नवीन ड्राइविंग लाइसेंस आणि गाडीची आरसी बदलणार असून रस्ते परिवहन व राज्यमार्ग…