ठाकरे सरकार आणि केंद्रातील वादादरम्यान PM मोदींचं मोठं विधान
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रामध्ये बाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरु केले आहे. मात्र, आत प्रश्न निर्माण झाला आहे तो लसीचा. केंद्राकडून पाठवलेल्या लसींचा साठा संपत आला असून एक किंवा दोन दिवस पुरेल…