नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने अर्थ संकल्प मांडल्यानंतर राष्ट्रीय पेंशन प्रणाली मध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना १४ टक्के योगदान देणार आहे. जे आधी १० टक्के होते. याबरोबरच ६० वर्षांनंतर मॅच्युरिटी झाल्यानंतर टीअर २ अकाऊंटमधून आयकर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थ संकल्प सादर केल्यानंतर त्यात छोट्या व्यवसायिकांसाठी आणि दुकानदारांसाठी खास निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी मोदी सरकारने पेंशन योजनेची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत ३…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या अर्थ संकल्पाबाबत सर्वत्रच चर्चा सुरु असताना आता अर्थ संकल्पाच्या आधी साजरा करण्यात आलेल्या हलवा समारंभाची चर्चा सुरु झाली आहे. हा हलवा समारंभ अर्थसंकल्पासंबंधित कागद पत्रांची छपाई करण्याआधी साजरा करण्यात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयकर विभाग लवकरच करदात्यांना दिलासा देऊ शकतो, याचा फायदा त्या करदात्यांना होणार आहे ज्याच्या केसेस ४ वर्षांपेक्षा आधिक काळापासून पेंडींग आहेत. यासंदर्भात ५ जुलैला करण्यात येणाऱ्या अर्थ संकल्पात घोषणा करण्यात येऊ…