‘सरकार 5 वर्ष काय 15 वर्ष टिकेल’, जयंत पाटलांचा दावा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयुक्त बैठक पार पडली, या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की आमच्याकडून अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे की नाही हे मला…