लॉकडाऊन दरम्यान सरकारनं कोट्यावधी खात्यांमध्ये पाठवले 500 रूपये, जाणून घ्या कधी अन् कसे काढायचे
नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना संकटातून देशाला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउन वाढविण्याची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम गरीब कुटुंबांवर झाला आहे. आता या लोकांना मदत करण्यासाठी सरकार दरमहा 500 रुपये गरीब महिलांच्या…