मोदी सरकारचा मोठा निर्णय ! खाद्य पदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास पूर्ण पैसे परत, जाणून घ्या नियम
नवी दिल्ली : वृत्त संस्था - अन्न सुरक्षिततेबाबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता ग्राहक कोणत्याही खाण्यापिण्याची लॅबमध्ये खाद्य चाचणी घेऊ शकतील. जर चाचणीत नमुना खराब असल्याचे आढळले तर चाचणीचे पैसे त्यांना परत केले जातील. फूड सेफ्टी एंड…