दिपीका चिखलियानं सांगितलं जर बॉलीवूडमध्ये ‘रामायण’ सिनेमा बनला तर कोण होईल…
पोलीसनामा ऑनलाईन :सध्या लॉकडाऊनमध्ये 80 च्या दशकातील रामायण या मालिकेचं पुन्हा प्रासारण सुरू झालं आहे. रामानंद सागर यांची ही मालिकेच सर्वाधिक टीआरपी घेताना दिसत आहे. अशात अशी माहिती समोर आली आहे की, बॉलिवूडचे डायरेक्टर नितेश तिवारी हे…