ऋषी कपूर 3 वर्षांपूर्वी असं का म्हणाले होते- ‘जेव्हा मी मरेन… कोणीही मला खांदा द्यायला…
पोलिसनामा ऑनलाइन –हिंदी सिनेमातील वेटरन अॅक्टर ऋषी कपूर यांनी दि 30 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांना जाऊन एक आठवडा झाला आहे. परंतु चाहते त्यांना आजही मिस करत आहेत. त्यांनी याआधी ट्विटरवरून जे काही बोललं होतं ते पुन्हा एकदा चर्चेत…