शेतकर्यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने घेतले ‘हे’ 3 मोठे निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये १५ व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ हा १२ महिन्यांनी वाढविण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आर्थिक नुकसानीचे लक्ष्य गाठण्यात मदत होईल असा विश्वास आहे. तसेच, सरकारनेही जूट…