नवी दिल्ली : Ayurvedic Tea | एक कप चहा पावसाळ्यात आरामदायी वाटतो. शरीराचे तापमान स्थिर ठेवतो आणि हवामानाशी संबंधित अॅलर्जी आणि सर्दीपासून बचाव करण्यास मदत करतो. (Ayurvedic Tea)आयुर्वेदिक चहा आरोग्यासाठी विशेषतः पावसाळ्यात खूप…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Rosemary Tea| हवामान काहीही असो, बरेच लोक सकाळची सुरुवात चहा पिऊन करतात. परंतु रिकाम्या पोटी दुधासह चहा पिण्यामुळे पचन समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत आपण आपला रोजचा चहा रोजमेरी चहाने बदलू शकता. हे औषधी…
लवंग हा गरम मसाल्यातील प्रकार बहुंतांश स्वयंपाक घरात वापरला जातो. लवंगेत शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक आहेत. लवंग रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. लवंगेचा रोजच्या आहारात समावेश केल्याने कोणते फायदे होतात ते…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कडीपत्त्याची पाने फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच वापरली जात नाहीत तर त्याचा औषध म्हणून देखील उपयोग होतो. साधारणपणे कडीपत्त्याचा वापर जेवण अधिक रुचकर व्हावं यासाठी केला जातो. पण कडीपत्त्यामध्ये असणारे अनेक औषधी घटक…
अनेकांना 17 -21 किंवा 21 नंतर अक्कल दाढ येते. अनेकांना ही दाढ आल्यानंतर भरपूर वेदना होतात. ही दाढ येताना एवढा त्रास का होता यामागील कारण आणि यासाठी काही उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.अक्कल दाढ कधी काढावी ?1) अक्कल दाढ किडून खूप दुखत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरात पसरलेली कोरोना व्हायरस महामारी भारतासाठी आव्हानापेक्षा कमी नाही, त्याला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक देशातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. लवकरच हे शास्त्रज्ञ फिफाट्रॉलद्वारे कोरोनावर उपचार शोधणार असून यापूर्वी…